Qty :
जागतिकीकरणाने प्रभावित काळाचे दृश्य स्वरूपाबरोबरच मानवी आंतरिकतेवरही आघात होत आहेत. हा कालबदलातील दुभंग, पेच मोहन कुंभार यांच्या कवितेत मध्यवर्ती आहे. मनुष्य व निसर्गजीवनातला अस्वस्थ कालस्वर ‘जगण्याची गाथा’ मधून व्यक्त झालेला आहे. ‘आरंभ मालिके’तील चौथा कवितासंग्रह.
जागतिकीकरणाने प्रभावित काळाचे दृश्य स्वरूपाबरोबरच मानवी आंतरिकतेवरही आघात होत आहेत. हा कालबदलातील दुभंग, पेच मोहन कुंभार यांच्या कवितेत मध्यवर्ती आहे. मनुष्य व निसर्गजीवनातला अस्वस्थ कालस्वर ‘जगण्याची गाथा’ मधून व्यक्त झालेला आहे. ‘आरंभ मालिके’तील चौथा कवितासंग्रह.
Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 96 |