Qty :
कवितेतील सामाजिकता आणि कलात्मकता यांचा समन्वय कसा व्हावा याचा विचार अशोक नायगावकर यांनी केला आहे. म्हणून त्यांची सामाजिक कविता नुसती घोषणा करत नाही, वा ठरावीक स्वरूपाचा आक्रोश करत नाही. कवीचे अस्तित्व तिथे जाणवत राहते.
कवितेतील सामाजिकता आणि कलात्मकता यांचा समन्वय कसा व्हावा याचा विचार अशोक नायगावकर यांनी केला आहे. म्हणून त्यांची सामाजिक कविता नुसती घोषणा करत नाही, वा ठरावीक स्वरूपाचा आक्रोश करत नाही. कवीचे अस्तित्व तिथे जाणवत राहते.
Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 66 |