Qty :
महाराष्ट्रातील उच्च शैक्षणिक वातावरण सुमार दर्जाच्या आणि केवळ व्यवस्थापकीय कौशल्य अंगी असणा-या प्राध्यापकांमुळे निर्जीव झाले आहे. ग्रामीण भागात तर ‘भयंकर बीभत्स गारठा’ झोंबत असतो. हा गारठा निघून जावा, वैचारिक मंथनातून उष्णता यावी आणि महाराष्ट्र खरा पुरोगामी व्हावा या सदिच्छेतून जयदेव डोळे यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह.
महाराष्ट्रातील उच्च शैक्षणिक वातावरण सुमार दर्जाच्या आणि केवळ व्यवस्थापकीय कौशल्य अंगी असणा-या प्राध्यापकांमुळे निर्जीव झाले आहे. ग्रामीण भागात तर ‘भयंकर बीभत्स गारठा’ झोंबत असतो. हा गारठा निघून जावा, वैचारिक मंथनातून उष्णता यावी आणि महाराष्ट्र खरा पुरोगामी व्हावा या सदिच्छेतून जयदेव डोळे यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह.
Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 164 |