Qty :
वाजपेयी सरकारने पूर्वीच्या संरक्षण व परराष्ट्रविषयक धोरणात अमुलाग्र परिवर्तन केले आहे. जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या ह्या धोरणाचा पाया घातला. त्यानंतरच्या सर्व प्रंतप्रधानांनी ते शांततावादी धोरण पुढे रेटले. वाजपेयींच्या निर्णयामुळे ह्या उपखंडात शस्त्रास्त्रस्पर्धा सुरु झाली. निःशस्त्रीकरण, शस्त्रास्त्रनियंत्रण हे विचार मागे पडले. राष्ट्रकुल, गटनिरपेक्षता आंदोलन अशा विषयांचा मागोवा घेता घेता भारताचे जागतीक राजकारणातील स्थान स्पष्ट होत जाते…
वाजपेयी सरकारने पूर्वीच्या संरक्षण व परराष्ट्रविषयक धोरणात अमुलाग्र परिवर्तन केले आहे. जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या ह्या धोरणाचा पाया घातला. त्यानंतरच्या सर्व प्रंतप्रधानांनी ते शांततावादी धोरण पुढे रेटले. वाजपेयींच्या निर्णयामुळे ह्या उपखंडात शस्त्रास्त्रस्पर्धा सुरु झाली. निःशस्त्रीकरण, शस्त्रास्त्रनियंत्रण हे विचार मागे पडले. राष्ट्रकुल, गटनिरपेक्षता आंदोलन अशा विषयांचा मागोवा घेता घेता भारताचे जागतीक राजकारणातील स्थान स्पष्ट होत जाते…
Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 88 |