Qty :
या कविता म्हणजे रूढ अर्थानं मानल्या जाणार्या ‘चारोळ्या’ नाहीत. भले यातील बर्याच कविता चारच ओळींच्या आहेतही. या भावकविता आहेत. इथे निसर्गातील कितीतरी गोष्टी आपापले संदर्भ घेऊन येतात. कवीचं निसर्गप्रेम , निरीक्षण मनाला भावून जातं.
या कविता म्हणजे रूढ अर्थानं मानल्या जाणार्या ‘चारोळ्या’ नाहीत. भले यातील बर्याच कविता चारच ओळींच्या आहेतही. या भावकविता आहेत. इथे निसर्गातील कितीतरी गोष्टी आपापले संदर्भ घेऊन येतात. कवीचं निसर्गप्रेम , निरीक्षण मनाला भावून जातं.
Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 45 |