Qty :
2004मध्ये भारतापुढे अन्नधान्यटंचाईचं संकट आ वासून उभं राहिलेलं असताना देशाच्या कृषीखात्याची सूत्रं हाती घेऊन बळीराजाच्या मदतीला धावून जाऊन अवघ्या दहा वर्षांमध्ये भारताला कृषी महासत्ता बनवणाऱ्या पवारसाहेबांचं पहाडासारखं चिंतन या प्रयोगामागे उभं होतं. पुढच्या अनेक पिढ्यांना पथदर्शक ठरणाऱ्या या प्रवासाची जाणत्या राजाच्या भाषणांमधून पुढे आलेली चित्तथरारक कहाणी
2004मध्ये भारतापुढे अन्नधान्यटंचाईचं संकट आ वासून उभं राहिलेलं असताना देशाच्या कृषीखात्याची सूत्रं हाती घेऊन बळीराजाच्या मदतीला धावून जाऊन अवघ्या दहा वर्षांमध्ये भारताला कृषी महासत्ता बनवणाऱ्या पवारसाहेबांचं पहाडासारखं चिंतन या प्रयोगामागे उभं होतं. पुढच्या अनेक पिढ्यांना पथदर्शक ठरणाऱ्या या प्रवासाची जाणत्या राजाच्या भाषणांमधून पुढे आलेली चित्तथरारक कहाणी
Publication | अमेय प्रकाशन |
ISBN | 978-93-5080-067-6 |
Binding | |
No.Of.Pages | 300 |